Wednesday, August 9, 2017

[6/29, 5:51 PM] *प्रे र णा.*

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते..."

🌸 *डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम* 🌸
 वडील नावाडी होते. विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते.
ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले.

🌸 *शेक्सपिअर* 🌸
 खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..


🌸 *ग. दि. माडगूळकर* 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले..

🌸 *गुलजार* 🌸
फाळणी नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले...

🌸 *सुधिर फडके*🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .
भटकंतीतून त्यांना सुर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 *नीळू फुले* 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 *विष्णूपंत छञे* 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 *दारा सिंग* 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली.  राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना होती , एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸 *एम. एफ. हुसेन*🌸
मुंबईच्या फुटपाथवर सीनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर कोटींना विकली गेली. भारतात चिञकलेच्या इतीहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला....

🌸 *कर्मवीर भाऊराव पाटिल* 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते. कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 *ग्रेटा गार्बो*🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 *चार्ली चँपलिन* 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 *सुशीलकुमार शिंदे* 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.
कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 *लक्ष्मणनराव किर्लोस्कर* 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 *यशवंतराव गडाख*🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 *धिरुभाई अंबानी* 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता. स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते.
अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 *स्टीव्ह जाँब्स*🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक 'अँपल'
ची स्थापना केली....

🌸 *सुनील दत्त* 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 *जाँनी वाँकर* 🌸
बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

🌸 *महेमूद* 🌸
ड्रायव्हर होता. चलतीका नाम गाडी, सबसे बडा रुपया त्याने म्हणायला सुरुवात केली आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वताःलाही समजले नाही.....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते . त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला, परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला ..
तुम्हीसुध्दा शुन्य असताना स्वताःचे स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करु शकता....."

*"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा नाहीतर..?*
*दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"..!*



   *धन्यवाद..!!*
[7/3, 8:49 PM] ‪
Hi,

SRCC Children's Hospital,Managed by Narayana Health Mumbai has organized a Children's Super Specialty OPD Camp from Monday 10th to Saturday 15th July at 1A Haji Ali Park,Mahalaxmi.Here Children can avail FREE consultations from
CHILDREN'S
Heart Specialists
Brain & Nerve Specialists
Bone & Spine Specialists
Blood & Cancer Specialists
Gastro & Liver Specialists
Your child may not require this but some others' may.Kindly take just 30 seconds and forward this to your contacts.Call 8291903042

[7/6, 8:46 AM] : बाईनी ५ वीच्या मुलाना गृहपाठ दिला :"उद्या येताना आईवडिलांची केलेली एखादी गोष्ट आणि त्याचे तात्पर्य समजावून घ्या.

प्रत्येकानी वर्गात उभे राहून ती गोष्ट सर्वाना मोठ्यांदा सांगायची आहे..!"

...दुसरे दिवशी
प्रत्येक मुलानी, नासलेले दुध, उतू गेलेले दुध, फाटलेले कपडे,
आईवडीलानी पै पै वाचवण्यासाठी
किती व कसे कष्टात दिवस काढले
त्याची रसभरीत वर्णने केली...

वर्गात सतत हुंदके, नाकाची सुरुसुर
आणि दबलेल्या आवाजातील रडणे ऐकू येत होते...

'मार्गारेट' एका कोप-यात बसून ते सर्व नीट ऐकत होती...
तिच्या चेह-यावरती कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या...
शेवटी ती एकटीच उरल्यावर बाईनी विचारले,
"मार्गारेट, तू कोणती गोष्ट सांगणार आहेस..?"

मार्गारेट म्हणाली, "माझी आई
फायटर विमानाची वैमानिक आहे,

वडिलांनी मला 'आईची शौर्य कथा'
सांगितली..!"

बाई पटकन म्हणाल्या
"हो..? कोणती ग..? सांग सांग..!
आम्हाला पण ऐकू दे..!"

"आईची इराकच्या युद्धातील
 शौर्यकथा आहे...

"आई f16  विमानातून बगदादवर
मिसाईल वापरून हल्ला करत असताना, आखातात होणाऱ्या
वाळूच्या वादळामुळे F16 बिघडले...

मग काय आईला विमातून उडी मारावीच लागली...

कोणत्याही फायटर वैमानिकाकडे
पॅराशुट असतेच त्याशिवाय, एक पिस्तोल, एक धारदार चाकू आणि थंडी पासून संरक्षण करण्यासाठी एक व्हिस्कीची क्वार्टर पण असते..!

पॅराशुट वापरून उतरताना आईच्या लक्षात आले की ती जर का
वेडीवाकडी जमिनीवर पडली तर
तिच्या खिशातील व्हिस्कीची बाटली  फुटेल...आणि काचा लागून ती जखमी होईल आणि शत्रूच्या हातात
सहज सापडेल...

तिने एक सेकंद सुद्धा वाया जावू न देता, हवेत असतानाच व्हिस्कीची बाटली उघडून पिवून टाकली व जमिनीवर फेकली...

तिला असे वाटले की ती बाटली
ज्याच्या डोक्यावर पडली तो इराकी क्षणात मेला आणि तसे तिला तिच्या
दुर्बिणीतून दिसले...

पॅराशुट च्या साह्याने ती जमिनीवर उतरली तो नेमका इराकी सैनिकांचा
अड्डा होता..

तिला त्यातील सर्व २० इराकी सैनिकांनी घेरले...आईने डोळ्याची पापणी लवायच्या आधीच पिस्तुलातून फायारिंग सुरु केले...

आणि १५ इराकी सैनिक जागीच मारले...

पिस्तुलातल्या गोळ्या संपल्या हे तिच्या लक्षात आले
पण आता उरलेले ५ जण तिच्यावर
धावून येत आहेत हे तिने बघितले...

तिने क्षणाचाही विलंब न करता चाकू उघडला आणि एकेकाला भोसाकायला सुरवात केली...

आणि ४ जणाना यमसदनाला पाठवले...चौथ्या इराक्यावर
चाकू हल्ला करताना, तो चाकू त्या इराक्याच्या हाडाला लागल्याने
तुटला...

मग आईने तिचे कराटेचे सर्व ज्ञान
पणाला लावून शेवटच्या इराकी सैनिकावर जोरदार हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून जीव घेतला...

तिने तिथल्या एका कपाटातून इराकी ड्रेस घातला अन् तिथली एक
मोटारसायकल घेवून ती अमेरीकन बेसवर सुखरूप परत आली...

या शौर्याकरता तिला प्रेसिडेंटने
विशेष प्रशस्तीपत्रक व डबल बढती सुद्धा दिली...

क्षणाच्या शांततेनंतर ५-६ मिनिटे सर्व मुले टाळ्या वाजवत होती ....

पुन्हा शांतता प्रस्थापित झाल्यावर
बाईनी विचारले....

"मार्गारेट...यातून तू काय धडा घे असे वडिलांनी सुचवले..?"

मार्गारेटने इकडे तिकडे बघितले व
हळू आवाजात म्हणाली...

वडील म्हणाले...

"बाई दारू प्यायली असेल तर तिच्या वाटेला जावू नये..!!!"
😜😂😝😝😝😝
[7/6, 10:52 AM] पाऊस पाहिजे?
तापमान कमी पाहिजे?
स्वच्छ हवा, पाणी पाहिजे?
जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे?
इतर ब-याच गोष्टी आपल्याला पाहिजे?
कश्या मिळतील?

खालील आकडेवारी वाचा.

विचार करा.

दरडोई झाडांचे प्रमाण :
१.कॅनडा : ८९५२ झाडे

२.रशिया : ४४६१ झाडे

३.अमेरिका : ७१६ झाडे

४.चीन      :  १०२ झाडे

५.(महान ) भारत : २८ झाडे

जगातील सगळ्यात कमी  दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे.
" वसुंधरा दिनानिमित्त " हे प्रमाण आले आहे.अत्यंत दयनीय परिस्थिती आहे.वॉर फुटिंगवर झाडे वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे अवघड होईल आणि त्याला जबाबदार आपल्या व मागील पिढ्यांना धरण्यात येईल.

बघा वेळीच जागे व्हा
       झाडे लावा
       झाडे जगवा
       पाणी जपुन वापरा

जागर पाण्याचा निसर्गाच्या रक्षणाचा
आता तरी जागे व्हा !!

मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से असलेले
 तापमान आज ४3पार केले आहे.

पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
 ४५:५० नंतर ६० अंश से
 पर्यंत जाईल

तेव्हा अशी रडायची वेळ
 येईल कि आहे ती झाडेही
 सुकतील. तुमचा २२ हजारांचा ऐसी तुम्हाला दगा देईल .दिल्लीवाले पण
 बुलेट ट्रेनने पानी पाठवणार नाहीत.
आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला
 वेळ लागणार नाही..

रडू नका
 लक्ष्यात असुद्या

तमाम नागरिकांना
 जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.

१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा
 ३ वर्ष पोटच्या मुलासारखे
 संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास
 मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा

५ वर्षात 2 कोटी 50 लाख झाडे

मनापासून विचार करा

सर्वांनी एकत्र या
 हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी
 घर सोडा, एक दिवस पर्यावरन,संवर्धनासाठी द्या.

सैराट चे message पाठवण्यापेक्षा हा १०० वेळा पाठवा.सुखी व्हाल..

आभार.....
[7/6, 1:28 PM] *जे भल्या भल्या देशांना जमलं नाही, ते ‘अक्षयपात्र’ भारताने निर्माण केलंय!*

लेखन:- Vinit Vartak
            AkshayPatra
facebook.com/MarathiPizza


           ऑक्टोबर २०१७ पर्यंत भारत आपल अक्षय पात्र जगासमोर आणतो आहे. अक्षय पात्र म्हंटल कि येते अशी थाळी जिच्या मधील अन्न कधीच संपत नाही. मग भारत अस काय आणतो आहे की ज्याला अक्षय पात्र अस संबोधल जात आहे? *ह्या वर्षाच्या ऑक्टोबर पर्यंत भारत ५०० मेगावॉट उर्जा निर्मिती करणार प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रियाक्टर सुरु करत आहे. ह्या तंत्रज्ञानावरील हि जगातील फक्त दुसरी अणुभट्टी असणार आहे.* ह्याला अक्षय पात्र का म्हटलं जाते आणि भारताच्या दृष्ट्रीने का महत्वाच हे समजावून घेण महत्वाच आहे.

         अणु विखंडन करून उर्जेची निर्मिती होते हे सर्वश्रुत आहे. *जगात असणाऱ्या सगळ्याच अणुभट्टी मध्ये युरेनियम २३५ हे इंधन म्हणून वापरलं जातं. ह्याच्या अणुचं विखंडन करून उर्जा मिळवली जाते, पण युरेनियम २३५ तसच त्याच्या एनरीच स्वरूपाचे साठे जगात अत्यंत कमी आहेत. भारताच्या दृष्टीने तर भारतात अतिशय नगण्य स्वरूपात हे मिळते. त्यामुळेच भारताला हे वेगवेगळ्या देशांकडून अणुभट्टी सुरु ठेवण्यासाठी आयात करावे लागते. ह्याचा दुसरे भाऊ म्हणजेच युरेनियम २३८ आणि थोरियम हे भारतात मुबलक प्रमाणत आहे. युरेनियम २३८ वेस्ट प्रोडक्ट म्हणून तर थोरियम नैसर्गिक रित्या भारतात आढळते.*
=====
=====
          *युरेनियम २३८ किंवा थोरियमचा जर इंधन म्हणून वापर केला तर ह्यातून उर्जा निर्माण झाल्यावर जे निर्माण होतो तो अखंड उर्जेचा स्त्रोत, म्हणजे इंधन जाळल्यावर इंधन मिळते. ह्या दोन्हीचा वापर केला तर तयार होते युरेनियम २३३ आणि प्लुटोनियम. म्हणजे जर आपण युरेनियम २३८ किंवा थोरियम ची अणुभट्टी सुरु केली तर आपल्या बाकीच्या अणुभट्टीनां लागणार इंधन आपण भारतात तयार तर करूच, त्याशिवाय उर्जेची निर्मिती होईल ती वेगळीच. म्हणूनच ह्या अणुभट्टी ला अक्षय पात्र म्हणजेच न थांबणारी उर्जा देणारी अणुभट्टी अस संबोधले जाते.*

          भारतात जगातील दुसऱ्या क्रमाकांचे थोरियमचे शोधलेले साठे आहेत. *जर हे थोरियम आपण वापरू शकलो तर ६०,००० वर्ष भारताची उर्जेची गरज भागवली जाईल.* इतके हे प्रचंड मोठे साठे आहेत. म्हणूनच डॉक्टर होमी भाभा सारख्या शास्त्रज्ञांनी ह्या दूरदृष्टीने संशोधनाला सुरवात केली. त्याच फळ आपण आता ह्या वर्षात चाखणार आहोत. थोरियम किंवा युरेनियम २३८ जरी अक्षय उर्जा देणारे असले तरी त्याचं पात्र निर्माण करणे कठीण आहे. ह्यांच्या अणुचं असं सामान्य पद्धतीने विखंडन करण कठीण आहे. म्हणून ते करण्यासाठी ह्यांना गरजेचे असतात ते फास्ट न्युट्रॉन. फास्ट न्युट्रॉन म्हणजे काय, तर ह्यातील न्युट्रॉन मधील उर्जा जास्ती असते आणि त्यांची वेलोसिटी सामान्यतः वापरण्यात येणाऱ्या न्युट्रॉन पेक्षा जास्ती असते. म्हणूनच ह्याला फास्ट न्युट्रॉन अस म्हणतात. हे फास्ट न्युट्रॉन युरेनियम २३३ किंवा थोरियम वर आदळून अणु विखंडन करतात. ह्यातून निर्माण होणार इंधन हे वापरलेल्या इंधनापेक्षा जास्ती असल्याने ह्याला ब्रीडर अस म्हंटल जाते.

          *भारताने अस फास्ट ब्रीडर रियाक्टर १९८५ सालीच प्रायोगिक तत्वावर सुरु केल. जगातील हे तंत्रज्ञान असणारा भारत त्याकाळी ७ वा देश होता. इतके वर्ष वेगवेगळे संशोधन करून आणि अभ्यास करून एक कमर्शियल फास्ट ब्रीडर रियाक्टर बनवण्याचा निर्णय भारताने घेतला. त्यावर काम २००४ साली सुरु झालं. प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रियाक्टर कल्पकम इकडे बांधून पूर्ण होत आल असून ऑक्टोबर २०१७ मध्ये ते कार्यान्वित होईल. ५०० मेगावॉट इतकी उर्जेची निर्मिती करताना त्याच वेळी भारताच्या इतर अणुभट्टीसाठी इंधनाची निर्मिती हे अक्षय पात्र सुरु करेल. वाचताना हे सोप्प वाटलं तरी फास्ट न्युट्रॉन सांभाळण सोप्प नाही. ह्यासाठी १७५० टन इतक लिक्विड सोडियम ची गरज लागते.*

         लिक्विड सोडियम साठवणं सोप्प नाही. त्याचा पाण्याशी संबंध आला तर त्याचा स्फोट होतो, तर हवेशी संपर्क आला तर तो जळतो. अश्या स्थितीत हवा आणि पाण्यापासून वेगळा त्याचा साठा करणं खूप मोठ कठीण काम आहे. म्हणूनच अनेक देशांनी ह्या तंत्रज्ञाना पासून पाठ फिरवली. एकट्या रशियाने ह्यावर आधारित अणुभट्टी बनवली जी १९८० पासून सुरु आहे. पण नंतर रशिया आर्थिक संकटात सापडल्यावर त्यांनी पण नाद सोडून दिला. चीन सारखा देश पण ह्या तंत्रज्ञाना बाबतीत भारतापासून दशकभर मागे आहे.

            भारताने मात्र आपल संशोधन सुरूच ठेवलं आणि त्यामुळेच आज भारताने अश्या तऱ्हेचे कठीण तंत्रज्ञान निर्माण केलं. ह्या अणुभट्टी मध्ये सुरक्षेसाठी दोन वेगळ्या यंत्रणा असून अवघ्या एका सेकंदात अणुभट्टीला बंद करू शकतात. तसेच निर्माण होणार तापमान राखण्यासाठी ४ वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. ह्या अणुभट्टीत युरेनियम २३८ वापरल जाणार आहे. अक्षय पात्रा सारखं हि अणुभट्टी भारताच्या उर्जेची गरज येणाऱ्या अनेक वर्षात तर भागवेलच, पण तितक्या वर्षात दुसऱ्या अणुभट्टींसाठी इंधनाचा स्त्रोत हि बनणार आहे. *ह्या संशोधनाच स्वप्न बघितलेले डॉक्टर होमी भाभा तसेच बी.ए.आर.सी आणि आय.जी.का.र चे संशोधक, अभियंते त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे आपण हे तंत्रज्ञान वापरून अक्षय पात्रा ची निर्मिती केली आहे. त्या सर्वाना माझा सलाम!*
[7/8, 7:50 AM] Vivek Save McvGrp AtoM: ╭════════════╮
       ▌☣ *बोधकथा* ☣     ▌
      ╰════════════╯
       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
                           *खरे दुःख*
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
                         *तात्पर्य*
आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
🙏तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका
आयुष्य फार सुंदर आहे त्याला आनखी सुंदर बनवा🙏
 💐💐💐💐
     🌹    *सुप्रभात*  🌹
[7/9, 8:46 AM] Vivek Save McvGrp AtoM: 🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! *श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर  महाराज दैनंदिन प्रवचन सेवा* !! 🌷🙏🏻
----------------------------------------------
🍀!! ९ जुलै नाम घेण्याचा निश्चय करावा !!🍀

जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ति ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्‍नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्‍न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे हे न समजता, त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, आणि अनीति-अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर, हे सर्व हिंग-जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही.

जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते 'मी शरण आलो आहे' असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलिकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.

१९१. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल.
दुःखाची जाणीव नसल्यावर, दुःख असले म्हणून बिघडले कुठे ?

🌸🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸🌴
[7/9, 9:14 PM] MCVC Balkrusna Molde: लातूरचे जिल्हाधिकारी ठरले आजीबाईंसाठी ‘श्रावणबाळ’!

By: एबीपी माझा वेब टीम

लातूर : एखाद्या सिनेमात शोभावा असा प्रसंग लातुरात एका आजीबाईंना अनुभवयास मिळाला. एकुलता एक मुलगा सांभाळत नसलेल्या या आजीबाईंना लातूर-उदगीर रस्त्यात ‘श्रावणबाळ’ भेटला. तो ‘श्रावणबाळ’ दुसरा-तिसरा कुणी नसून लातूरचे जिल्हाधिकारी ‘जी. श्रीकांत’ हे होय.

नेमकं काय घडलं?

6 जुलैचा प्रसंग. जळकोट तालुक्यातील धोंडवाडीत राहणाऱ्या आपल्या लेकीला भेटून आजीबाई आपल्या घरी म्हणजे उदगीर तालुक्यातील अंजनासोंडा पाटीवर गावी परतत होत्या. लेकीच्या घरातून निघाल्यावर त्या रस्त्यात गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका गाडीला आजीबाईंनी हात दाखवून थांबवलं.

प्रवासी कार समजून आजीबाई कारमध्ये बसल्या आणि एका अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात झाली. मुळात आजीबाई घरी पोहोचेपर्यंत त्यांच्यासाठी यात ‘अविश्वसनीय’ असं काहीच नव्हतं. कारण त्यांच्या समजुतीप्रमाणे त्या एका ‘प्रवासी कार’मध्ये बसल्या होत्या. आपण नक्की कुणाच्या गाडीत बसलो आहोत, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

ज्या व्यक्तीच्या गाडीत आजीबाई बसल्या होत्या, त्या गाडीतील सूट-बुटातील एका व्यक्तीने आजीबाईंची विचारपूस केली. अत्यंत आस्थेने सारी चौकशी केली. त्यानंतर गाडीतल्या त्या व्यक्तीला आजीबाईंची सारी माहिती कळली.

आजीबाईंचा एकुलता एक मुलगा त्यांना सांभाळत नाही. त्यामुळे घरची स्थिती हालाखीची. मुलीचाच काय तो आजीबाईंना आधार होता. अशी एकंदरीत हृदयद्रावक कथा आजीबाईची होती.

आपलं खाच-खळग्याचं जगणं सांगत आजीबाई आणि त्या कारमधील व्यक्तीचा प्रवास आजीबाईंच्या गावापर्यंत येऊन ठेपला. आजीबाई उतरल्या आणि घरी गेल्या.

त्याचवेळी तिकडे प्रशासनात वेगवान हालचाली सुरु झाल्या. या प्रसंगाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी आजीबाईंच्या घरी तलाठी येऊन धडकले. त्यांनी ‘श्रावणबाळ’ योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं आजीबाईंकडून जमा केले आणि लवकरच अनुदान सुरु होण्याचा विश्वास दिला.

त्यावेळी तलाठ्यांनीच आजीबाईंना सांगितलं की, काल ज्यांच्यासोबत तुम्ही प्रवास केलात, ते दुसरे-तिसरे कुणी नसून, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते.

आजीबाईंना स्वत:चे अश्रू अनावर झाले. एकुलता एक मुलगा सांभाळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या रुपाने देवाने आपल्यासाठी दुसरा मुलगा पाठवून दिल्याच्या भावना आजीबाईंनी भरल्या डोळ्यांनी व्यक्त केल्या.

जी. श्रीकांत हे लातूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्याआधी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि संवेदनशील माणूस म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या याच गुणांचा अनुभव पुन्हा एकदा पाहावयास मिळाला.
(या पूर्वी जि. श्रीकांत अकोला येथे असताना आपल्या ड्रायवरच्या सेवापूर्ती कार्यक्रमत स्वतः गाडी चालवली )
[7/10, 12:11 PM] Vivek Save McvGrp AtoM: *सुख पर्वताएवढं*

        सुख ! सुख ! सुख ! सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस ! सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा ! कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच—सुखाचं नवं रुप—नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ' अगदी काहीही सोसावं ' लागू नये म्हणून बिचारी धावाधाव ! एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं...अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.
      आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी—मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो.त्या—त्या सणाची ,रुचीची,गंधाची वाटच पाहावी लागत नाही.सगळं कसं *रेडी—मेड* ! वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही,कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय— यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही ! तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. *भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.*त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्‍या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी ? *अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या , आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवति तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार ,असं दिसतंय.*केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून
' पालक ' झालो, असं समजणार्‍या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर.....
       अनेक घरांत ' मागितलं की द्या !' हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो. केवळ ' बाईक ' एवढ्यात नको ;अठरा वर्षे पूर्ण होऊ दे,' असं सांगणार्‍या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो,अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते.या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन—ऊन जेवण केलं असेल,
त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल,आजारपणात रात्र—रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल...त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल? एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद—पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. *ना घरात प्रार्थना ! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना ! ना घरात ग्रंथवाचन ! ना पुस्तकाचं समृध्द कपाट ! ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत ! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणार्‍या मजेनं सर्वनाशाची पूर्वततयारी करणं ! जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही !* जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार ? *आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची !संपूर्ण विकसित माणूसपणाची !*
        आज भ्रष्ट राजकारणी, त्वचेचा बाजार हीच आमची कला मानणारे नट—नट्या, बोगस शिक्षणसम्राट, भंपक आध्यात्मिक  बाबा—बापू , लबाडीनं पदव्या मिळवणारे डाॅक्टर, भेसळबाज व्यापारी हे सर्व करोडपती जरुर आहेत; पण हे सर्व समाधानी , सुखी आहेत का ? आज समाजातल्या प्रत्येक जागरुक घटकानं होणार्‍या अपमानाच्या शक्यतेसह नव्या पिढीला सांगायला हवं—मन:शांती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे काय ? कुणी तरी टाळी वाजवल्यावर हजर ठेवतं ते उधारउसनवारीचं सुख म्हणजे सुख नाही. पंखातलं बळ संपवून पाखराला आयतं डाळिंब मिळण्यात कुठलं आलय सुख ! *आभाळ पाठीवर घेऊन भरारीची दमछाक मिरवीत धुंडून जे फळ मिळतं तेच फळ ! दुसर्‍यानं आपल्यासाठी ठेवलेलं ते निष्फळ !*मिळण्यातल्या आनंदापेक्षा मिळवण्यातल्या धडपडीतली गंमत कळणं आवश्यक आहे. योग्य वयातच जीवनाचं प्रकाशात्मक उद्दिष्ट निश्चित करणं , ही खरी जीवनसाधना आहे. चाललंय आपलं कटलेल्या पतंगीसारखं ! त्यानं फार तर वयाचे वाढदिवस 'सेलिब्रेट' होतील,कर्तृत्वाचे वाढदिवस साजरे होणार नाहीत. महाकवी कुसुमाग्रजांचा कोलंबस म्हणतो, *'कोट्यवधी जगतात जिवाणू , जगती अन् मरती जशी ती गवताची पाती !'*खरंच आहे, ट्रेनच्या गर्दीत जा, बाजारात जा , सिनेमाला जा, बसमध्ये चढा, कुठेही जा, लाखो माणसं नुसती गच्च गर्दीने जगतच असतात;पण त्यातले काही चेहरे पोट भरण्याच्या आनंदापलीकडे सुंदर जीवनाची पाऊलवाट चोखाळतात. कुणी प्रयोगशील शेतकरी. कुणी ध्यासवंत शास्त्रज्ञ, कुणी भारतमातेला सार्थक वाटेल असा सैनिक, *कुणी मन उगाळून मन उजळणारा शिक्षक*, कुणी अनाथ मुलांसाठी स्वप्नांची आहुती देणारा सेवक....असाच चेहरा वेधक ठरतो, तो गर्दीत असूनही वेगळा ठरतो.कोट्यवधी पोटार्थी किड्यामकोड्यांप्रमाणे जगायचं की वाटेवरची सर्व वादळविजांची आव्हाने झेलत संपत्तीसुखापलीकडची ध्यासाची नक्षत्रमाला उजळायची, हे ठरवणारी जिद्द मनात निराशा फिरकूच देणार नाही. कोलंबस पुढे म्हणतोच ना, ' नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती ! ' एक क्षितिज गाठलं की संपलं नाही—दुसरं क्षितिज खुणावू लागतं. तोच जीवनाचा नाविक ! आज जीवनाचे नट हजारो आहेत;जीवनाचे नाविक आज हवे आहेत ! जीवनाचे गरुड हवे आहेत ! उसनवारीचं सुख पुष्कळ झालं ! मनगटातून बहरलेलं घामाच्या गंधाचं कर्तृत्व आज हवं आहे !
       मुलांना त्यांचा झरा स्वत:हून शोधू द्या ! त्यांचे पंख त्यांना उघडू द्या ! तुमच्या पैशाची हेलिकाॅप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील ! उड्डाण तर ज्याचं त्यानंच करायचं असतं !                                     त्यांच्या जीवनात तहानेची चव मिसळू द्या !
  त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या !
   त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं—त्यांच्या फांदीवर
    त्यांचं फूल त्यांच्या गंधानं उमलू द्या !
**************************लेखक—प्रा. प्रवीण दवणे.
पुस्तक संदर्भ— *सुखपहाट*
लेखसंपादन—श्री.सचिन बुरुंगले.


*(वाचून पुढे पाठवाल याची खात्री आहेच.)*
[7/10, 2:49 PM] ‪+91 77688 98156‬: " कणिक अशीच भिजली पाहिजे , भांडी तशीच लावली पाहिजेत ."

तिला आठवलं ती हि असाच वाद घालायची तिच्या आईशी .
आईचे हात चालायचे सोबत शब्दांची महिरप “ ताक झाल्यावर गंज नीट निपटून घ्यायचा ,
 लोण्याचा गोळा गरगरीत दिसला पाहिजे ,
खरकटी भांडी तशीच मोरीत टाकायची नाही,
एकतर अन्न शिळं झालं कि दुर्गंध येतो आणि दुसरं म्हणजे भांडी घासणारी मावशी सुद्धा माणूस आहे तिला आपली कुठलीही घाण साफ करायला लावायची नाही .
माणसाला माणूस म्हणून वागवायला हवे किंवा मान दिला तरच मान मिळतो वगैरे ”
 या सगळ्या सूचनांचा जाच वाटे तेव्हा.

साधं कपड्याला हातशिलाई करायची झाली तरी आई मागे असायचीच " प्रत्येक टाका एकसारखा सुबक नेटकाच यायला हवा , शिवण  नक्षीसारखी दिसली पाहिजे "
तेव्हा या सगळ्या गोष्टी किचकटपणाच्या वाटत कारण लक्ष बाहेरच्या मित्रमैत्रिणींमध्ये गुंतलेलं असे .
या असल्या गोष्टींमध्ये कशाला वेळ घालवत बसायचं ?
काम झाल्याशी काम म्हणत आईचं म्हणणं धुडकावलं जात असे .

आज आई झाल्यावर मात्र  कळतंय , आई होणं हि खूप छान प्रोसेस असते आणि त्यामध्ये खूप खोल अर्थ आपोआप येत जातो .

"चल तुला शिकवते " असं प्रत्यक्ष न म्हणताही आई सतत काहीतरी शिकवत असते,
संस्कार-संस्कृती असे मोठे शब्द न वापरता ती ते जगत असते तिलाही ठावूक नसतं आणि
 आपण केवढं काय शिकलो हे लेकीला सुद्धा कळत नाही .
मात्र लेक शिकतच असते आणि प्रत्यक्ष आई झाल्यावर तीच लेक आईच्या समंजस प्रौढ भूमिकेत अलगद शिरते .
शिकण्या-शिकवण्याचे  नितांत सुंदर चक्र निरंतर फिरत राहते जगाला समृद्ध करत , पुढे नेत 🌺
आई नामक अबोल गुरू साठी 🙏🏼
[7/10, 10:09 PM] MCVC Balkrusna Molde: तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहीली पिढी.
त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदीलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.

चालुन चपला झिजवणारी ही शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळंतपणासाठी वापरणारी ही पिढी.
लसुन कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावुन वर्षभर पुरवुन खाणारी ही पिढी.
रानात दाणा दाणा वेचुनही चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखुन ठेवणारी ही माझ्या आई बापाची पिढी.
ठीगळं लावुन जगणारीही ही शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी ही शेवटची पिढी.

कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजही नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालुन आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडुन आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातुन पळवत तरुण झालो.
तुटलेल्या कॅसेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रीमची कोळपी बनवुन  आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडुन वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तु लहान भावांकडे आल्या.

तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणसं माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.

पण आता मात्र....
गांव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.

रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढा-यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.

आता तर तो हरवलायं म्हणुन पेपरात जाहीरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळुन चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गांवपण.
या गावाला चुड लावली म्हणुन आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.

दुःख गांव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गांव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.

(कुठेतरी छानसं वाचलेलं....)
[7/11, 11:08 AM] MCVC Balkrusna Molde: तेजोवलय (Aura)

ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,

मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते.

माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.
यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.

मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती.. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात.. विचार सुद्धा  ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात..  त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो.  सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो.   आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात..आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते..

जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी  पसरलेले असते. या ह्ददीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं.. पण ज्यांच्या शी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच ,"keeping someone at arm' length" किंवा "2 पावलं दूर रहा " वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.

तेजोवलय जर clean आणि strong असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण  आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो.  तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसरयांवर प्रभाव पडणारं बनतं.. आपसी संबंध चांगले रहातात.. उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना  नेतृत्वगुण आणि mass  influence ची सवय असते  त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते.

प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे.  आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वि प्रकाश दाखवलेला असतो.  ते तेजोवलय असते. उर्जास्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे.

तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions  लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते.

1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा  एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले.  व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले.  ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले.

भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे.  तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंतर्चक्षूंद्वारे त्यांना होते.  यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले.  आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले.   गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल.  जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..?  कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात.  ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात.  प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.

तेजोवलय clean आणि strong का ठेवावं..?कारण याचे  खूप फायदे आहेत.
1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व balanced रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात.  सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची intuitive power वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतः च्या प्रकाशात रहाता. Victim होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता.

पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे कुठल्याही interaction किंवा नातेसंबंधां मधे (personal, professional, social) ऊर्जेची देवाणघेवाण होत असते.

अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो..( घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या ) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर  वाद होतो..किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो..  ऑफीस मधे बॉस किंवा सहकाऱयां बरोबर अनबन होते..असं बऱ्याच लोकांशी आपलं interaction होत असतं.. सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि  लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते.. आपली त्यांच्याकडे जाते.  अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता.

खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..
1. नकारात्मक विचार,  भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही
2.भीती (social conditioning, beliefs)
3. Low self esteem, low self confidence, lack of self love.
4. कुसंगत
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा intentions
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी
8. All internal and external factors beyond our control.

तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..
1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, depression.. Emotional imbalance.
2. Strained relationships
3. Accidents, अडचणी.
4. Imbalanced personality and life.
5. अनारोग्य

वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय clean ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.  कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तेजोवलय clean ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम,  रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की cleanआणि strong  ठेवू शकतो.
तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते.

आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.

1. मीठाचा वापर
हा फार छान त्वरित results देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ (sea salt) मिळतं.  अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मिठ सुधा चालेल.
मिठामधे नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे.  घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपणं संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवतेय, अडचणी येतायत, किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा.. हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाऊल्स मधे भरून घरात/ ऑफिसमधे प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल, किंवा खराब होईल. आशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मधे टाकून द्या. कमीतकमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादी ही पुसू शकता.

जेव्हा कधी खूप depress किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती, किंवा कसलं वाईट वाटत असेल त्या वेळेस दोन्ही मुठीं मधे खडा मीठ घ्या, आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत (खडा मीठ घातलेल्या) गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात "माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे" असं म्हणत राहा.. आणि फरक बघा. वर सांगितल्या प्रमाणे, हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मधे फेकून द्यावे.

खूपच negative वाटत असेल, किंवा कधी अशा negative वातावरणात जायची, किंवा अशा लोकांशी interact करायची वेळ आली, तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मूठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे. मनात वर सांगितलेले intention म्हणावे आणि  नंतर नेहेमीसारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे.. फक्त ज्यांची त्वचा sensitive आहे त्यांनी रोज करू नये.
अशा लोकांनी मिठा ऐवजी पाण्यात apple cider vinegar चा वापर करावा.

2. ध्यान (meditation)
ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहेमी शुद्ध (clean) आणि strong राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये, किंवा ध्यानाबद्दल माहिती नाही, त्यांच्या साठी अतिशय powerful "1 minute meditation" काल ग्रुपवर पोस्ट केलं होतं.

3. सकारात्मक विचार
ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्पं हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकते मधे वाया घालवतो.  घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं, किंवा बाह्यपरिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वताला बदलू शकतो.  सकारात्मक विचारांनी  तुमचं तेजोवलाय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक strong होत रहातं आणि त्याला natural protection मिळत राहात.  हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली, तरी तुमच्या सकारात्मक विचारां मूळे,  तुम्ही त्याने प्रभावित होत नाही.  सततच्या सकारात्मक (positive) विचारां मुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते.

4. संगत
आपण नेहेमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का.. कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा depress वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे.  जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या negative emotions ना बढावा देऊ नका, त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका..  किंवा दुःखाशी स्वतःला relate करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषुन घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र down व्हाल.

काहीवेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. यात फेसबुक वरचे virtual समूह सुद्धा आले बरं का.
जर समूहात काही लोकं नकारात्मक विचार प्रसारित करत असतील, किंवा सतत बोलत असतील तरीही सावध.   अमेरिकेत तिथल्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षां विरुद्ध असे खूप virtual आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही. पण Mass influence खाली येऊन लोकं अप्रत्यक्ष पणे ही नकारात्मकता स्वताच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही.

आपल्या मनात विचार हे  बाहेरील विचारविश्वामधून येत असतात.. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या vibrations वर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्या पर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात, तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा.
पूर्वीं लोकं यासाठीच म्हणत "सुसंगती सदा घडो".

5. नामस्मरण (mantra chanting)
आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ठ संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर, विशिष्ठ कारणासाठी होतो हे शोधून मंत्र शास्त्र विकसित केले.  नामस्मरण किंवा एखादा विशिष्ठ मंत्र जेव्हा आपण विशिष्ठ संख्येत रोज म्हणतो, तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि strong करत रहातो. Natural protection देत रहातो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत.

6.  पवित्र स्थळे/ तीर्थक्षेत्रे
काही जागांची स्पंदनं चांगली नसतात.  स्मशान, मद्यालये, किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा.  या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दुषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे (power spots) आहेत ज्याना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात.  जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा याचसाठी होती की आपले तेजोवलय शुध्द व्हावे.  तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा.

7. प्राणायाम/ योगासनं/ व्यायाम.
प्राणायाम हा तेजोवलय clean आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे. पण तज्ञानकडून शिकून मगच करावा.
योगासने आणि त्यातही सुर्य नमस्कार हा ही अतिशय प्रभावी आहे.

8. पौष्टीक आहार, rest आणि पूर्ण झोप
याबद्दल वेगळे सांगायची गरज एव्हढ्याचसाठी की ह्या तीन अतिशय basic गोष्टी सुधा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय weak होऊ शकते.

9.  निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे
आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून, झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या, यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिक रित्या clean आणि strong
ठेवायला निसर्ग खूप मदत करतो.

वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुध्द ठेऊ शकतो. पण काही कारणाने जर तेजोवलय खूपच damage झाले असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची लक्षणं दिसत असतील तर खालील उपाय तज्ञ व्यक्तीकडून करून घेतल्यास खूप फायदा होतो.

10.  Holistic healing methods..
1. रेकी किंवा इतर ऊर्जा उपचार
2. Crystal थेरपी
3. Sound थेरपी
4. Aroma थेरपी
5. Flower थेरपी

पूर्वी आपली आजी किवा आई, आपल्याला काही झालं की ..किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची, आठवतं..? तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहोरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे.  तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरुन आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती.. त्यांचं कारण लक्षात आलं..?
बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल तेजोवलय शुद्ध रहावं..  जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत.  जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत.  या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात.आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं.

गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरासभोवती 3 मैल पसरलेलं असायचं.  ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात, त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय strong असते.  तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अविश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू शकतो.

आशा आहे की ह्या ज्ञानाचा उपयोग सर्वाना होऊन आपले आयुष्य आनंदी, आणि यशस्वी होईल.
-मूळ लेखक वैशाली देशपांडे आहे.आज ह्या माहितीची अत्यंत गरज आहे,पण त्याची जाणीव मात्र नाही.समाजात ठिकठिकाणी नकारात्मक विचार असतात,त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो.आपले नेमकं काय चूकले हेच कळत नसल्याने त्रागा वाढतो.
प्रकाश कुलकर्णी.
[7/12, 8:49 AM] MCVC Balkrusna Molde: व्यवसायचं का करावा.
-------------------------------------------------

एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.

एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”

मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.

विनोद वगैरे न पाठवता अशा पोस्ट फक्त पाठवा,जेणेकरून नविन मुलांना   फायदा होईल ...
[7/12, 6:13 PM] MCVC Balkrusna Molde: 🌷जीवन कसे जगायचे.
एक  दिवस शाळेला सुट्टी असल्याची  घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका टेलरचा (शिवन काम करणारा) मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की, त्याचे वडील कैचीने कपडे कापतात आणि कैचीला पायाखाली दाबून ठेवतात. नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचून ठेवायचे. जेव्हा त्याने चार  पाच  वेळा हे पाहीले ,तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलांनी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा हा कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का?  याचे उत्तर त्याच्या  वडीलांनी  दोन ओळीत दिले. त्यात पूर्ण  जीवनाचे सार सांगितले  ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते  कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणारयाची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो. 🌷 जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[7/15, 3:05 PM] ‪+91 96199 35910‬: This is a true account written by Devina whose mom was in the attacked bus of Amarnath Yatra.
👇
Mummy and all passengers were registered, and even the bus. Mum says superb facility for all yatris at Amarnath. They had finished the darshan on Sunday. They were to go to Katra, after the darshan. But someone who owns few hotels at Srinagar met the tour organiser, and insisted that they should all visit Srinagar, which was not actually in the tour itinerary. That person said he would provide free hotel stay, vans for sight seeing for everyone, which tempted the tourists, so inspite of the organisers denial he had to change the plan. All monday morning they spent time at Srinagar and left the hotel by 4.30 pm.... which was quite a good time to leave.

Unfortunately, one of the tyres got punctured and they had to wait. They lost almost two hours there coz of which they got late. They started at 7, and halted somewhere for snacks, after which my mum was asked to swap her seat, and a few moments later, the driver could see some people with guns. In a fraction of a second, a bullet passed very near thru the driver's head, he bent down but didn't stop or slow the bus, n kept asking everyone to bend down.

By that time they had fired people from both sides. Few ppl were asleep, so didn't realise what was happening n thus got shot.

Mummy was asked to sit on the corner seat after the break, which proved to be a boon to her as she was able to quickly sleep on the bus floor. Within no time the floor was covered with blood but she didn't get up until they reached the army camp about 2 and half kms ahead.

The army Jawans had rushed to help everyone immediately. There was glass on the floor so many ppl hurt their feet but mummy waited, wore her shoes n then moved out so she wasn't hurt a bit. *Thank you God...*

Mum says, the Jawans took such good care of every single person. There was one jawan for every person. They kept saying Sorry, for not being able to help them on time and for the inconvenience caused.

Since all their bags were in the bus, everyone was given clothes to change, a very good meal was cooked for them in no time, since everyone was scared, the jawans kept soothing them. Spotless white bedding was ready for everyone. They kept checking blood pressure of all the tourists time and again since most of them were senior citizens. My mum's medicines were in the bus, a jawan quickly got them for her... my mummy was very scared, but the jawan kept talking to her, made her feel safe. *GOD BLESS THEM ALL....*

Next morning (yesterday) at about 10.30 they were taken to Srinagar Airport in bullet proof jeeps, escorted by army officials and Jawans. All the deceased were given a guard of Honour there, they were named as *Shaheed* and then everyone was brought to Surat in the army Aircraft. The injured were again taken to Surat Civil Hospital for further treatment and from there everyone was taken to their homes in the ambulances along with their officials who dropped them till home.

We *Thank God* for taking such good care of my mummy. It's a miracle.

Proud of the Jawans, mummy says they are such good people, so disciplined, so caring, God bless them.....
[7/17, 6:49 PM] Vivek Save McvGrp AtoM: *पुस्तक परीक्षण*

*THE RISE OF ROBOTS*

*तंत्रज्ञानबदलाचा भविष्यवेध!*

माहितीआधारित व्यवसायांचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याविषयीही फोर्ड यांनी यात लिहिले आहे.

मार्टिन फोर्ड हे लेखक एक प्रकारे भविष्यवेत्ते आहेत.  कृत्रिम बुद्धिमत्ते (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात काय परिणाम होतील हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘द राइज ऑफ द रोबोट्स’ या पुस्तकात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रशिक्षण (मशीन लर्निग), स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि यंत्रमानव (रोबोट) यांमुळे होत असलेले बदल, त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रांतले उपयोग आणि त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम चर्चिले आहेत.
पहिल्या प्रकरणात फोर्ड यांनी यांत्रिकीकरणाची बरीच उदाहरणे दिली आहेत. त्यांत मायक्रोसॉफ्टचा त्रिमितीत पाहू शकणारा ‘किनेक्ट’ हा खेळ, ‘रूम्बा’ नावाचा हुशार व्हॅक्युम क्लीनर, एका कंपनीने तयार केलेल्या ‘रीमोट प्रेझेन्स’च्या तंत्रज्ञानाविषयी माहिती आली आहे. एक फ्लॅट स्क्रीन आणि कॅमेरा यांच्या साहाय्याने एखादी व्यक्ती एखाद्या समारंभाचा तिथे प्रत्यक्ष न जाताही गेल्याचा आनंद घेऊ शकते आणि तिथल्या लोकांशी संवाद साधू शकते. हे सगळे दुरून कसे हाताळले जाते हे लेखक सांगतो. अ‍ॅमेझॉनच्या कोठारात चोवीस तास काम करणाऱ्या रोबोटमुळे कामामध्ये काय फरक पडला? नोकऱ्यांवर काय परिणाम झाला? रोबोट जर क्लाऊड (आंतरजालावर आधारित आभासी संगणन)द्वारे एकमेकांशी संवाद साधू शकले तर? अशा अनेक प्रश्नांची चर्चा या प्रकरणात फोर्ड यांनी केली आहे.
दुसऱ्या प्रकरणात यापूर्वी झालेल्या विविध औद्योगिक क्रांतींचा आढावा घेतला आहे. तर तिसऱ्या प्रकरणात तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारक परिणामांवर भाष्य केले आहे. विजेच्या शोधाच्या किती तरी पटीने अधिक काळ तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. गणितीय आणि संदेशवहनाचा वेग इतका वाढला, की ज्या कामांना कित्येक वष्रे लागतील असे वाटायचे, ती गणिते आता काही मिनिटांत सोडवून होतात. हा वाढलेला वेग संशोधनाची नवी दालने उघडतो आहे. उदा. जनुकीय विश्लेषण आणि नोंद (ह्य़ुमन जीनोम मॅपिंग).
चौथ्या प्रकरणात यांत्रिकीकरणाच्या कक्षा आणि त्याच्या सर्वागीण परिणामावर भाष्य केले आहे. केवळ माहितीआधारित कामांचेच यांत्रिकीकरण होईल का? असा प्रश्न उपस्थित करून लेखकाने ‘स्टॅट्स मन्की’ नावाच्या अनुप्रयोगाचे (अ‍ॅप्लिकेशन) उदाहरण दिले आहे. मोठय़ा प्रमाणात निर्माण होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणाने काय काय साध्य होऊ शकेल, याचे दाखले लेखक देतो. जसे, विक्रेते ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना आवडतील अशाच वस्तू सुचवतील. पोलीस कदाचित होऊ घातलेल्या गुन्ह्याची वेळ आणि जागा वर्तवू शकतील आणि तो रोखण्यासाठी सुसज्ज राहू शकतील. याच संदर्भात फोर्ड यांनी यांत्रिकी बुद्धिमत्ता विरुद्ध गुप्तता या मुद्दय़ाचीही चर्चा केली आहे.
माहितीआधारित व्यवसायांचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याविषयीही फोर्ड यांनी यात लिहिले आहे. गेल्या काही वर्षांच्या उपलब्ध माहितीचे योग्य विश्लेषण हे काही वर्षांच्या अनुभवाला टक्कर देऊ शकते. यांत्रिक विश्लेषणाच्या कक्षा जितक्या वाढतील तितकी विश्लेषकांची (माणसांची) गरज कमी होईल, असे फोर्ड यांचे म्हणणे आहे. माहितीच्या यांत्रिकी विश्लेषणाचा वाढता आवाका पाहता, पुढील काळात केवळ एक अधिकारी आणि प्रभावी गणनविधि (अल्गोरिदम) यांच्या आधारावर एखाद्या कंपनीचे संपूर्ण काम होऊ शकेल. त्यामुळे मधल्या फळीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार नाही. या सर्वाचा परिणाम स्वाभाविकपणे नोकऱ्यांवर होईल. हे स्पष्ट करण्यासाठी फोर्ड यांनी काही उदाहरणे दिली आहेत. ‘फेसबुक’च्या ‘सायबोर्ग व्हच्र्युअल असिस्टंट’ आणि ‘गुगल’च्या ‘डेटा सेंटर’चे उदाहरण दिले आहे. १०० एकर परिसरात पसरलेले गुगलचे डेटा सेंटर केवळ सुमारे ५० माणसेच सांभाळू शकतात. कारण बरेचसे दोष, अडचणी संगणक स्वत:च शोधून, त्यावर उपाय करून त्यांत सुधारणा करेल. किंवा जितके काम करायला पूर्वी ३० हजार मनुष्यबळ लागायचे, तेच काम आता अ‍ॅमेझॉन क्लाऊडवर केवळ सुमारे १८० माणसांच्या साहाय्याने करता येईल.
कॉल सेंटरमधील नोकऱ्या आवाजाच्या/संभाषणाच्या यांत्रिकीकरणाचे (व्हॉइस ऑटोमेशन)तंत्रज्ञान गिळंकृत करेल. मानवी मज्जासंस्थेशी साधम्र्य असणाऱ्या ‘डीप लर्निग’ तंत्रज्ञानामुळे तत्परतेने भाषांतर करणे शक्य होईल. त्यामुळे चीनसारखे देश भाषेचा अडथळा सहज पार करू शकतील. आजही गुगलमध्ये इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेत आवाजी भाषांतराची सोय उपलब्ध आहे. भरपूर पुस्तके चाळून, जुने निवाडे बघून स्वयंचलित तंत्रज्ञानाने साधारण गुन्ह्यांसाठी न्याय देण्याचे कामसुद्धा संगणक करू शकतील. *त्यामुळे सर्वसाधारण कामापेक्षा वेगळे प्रावीण्य असणाऱ्यांनाच पुढील काळात नोकऱ्यांची संधी असेल, असे भाकीतही फोर्ड यांनी वर्तवले आहे.*

पाचव्या प्रकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा ऊहापोह केला आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिका यंत्राच्या साहाय्याने तपासता येतातच, पण निबंधासारख्या वर्णनात्मक आणि भाषाप्रधान प्रांतातसुद्धा यंत्राच्या साहाय्याने अनुमापन करता येते. मोठय़ा प्रमाणातील मुक्त ऑनलाइन अभ्यासक्रम – प्रशिक्षणामुळे  येत्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडून येतील. विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध असेल तर विद्यापीठांचा डोलारा कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होईल. यंत्राधारित शिक्षणामुळे उच्च शिक्षणाच्या आवश्यकतेवरही शंका उपस्थित होईल.

सहाव्या प्रकरणात फोर्ड यांनी आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांबाबत लिहिले आहे. वयस्क होत जाणारी अधिकाधिक जनता आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे आरोग्य क्षेत्रातही यांत्रिकीकरण होईल. त्यामुळे साधी कामे यंत्रांमार्फत होतील आणि या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील. उदाहरणार्थ, रेडिओलॉजिस्टचे काम सहज यंत्र / संगणकाद्वारे करता येईल. हळूहळू यंत्राचा / संगणकाचा वापर सेकंड ओपिनियनसाठीही केला जाईल. आज गोळ्या-बिस्किटे देणारी यंत्रे आहेत, तशीच उद्या औषधे देणारी यंत्रेही असतील. सर्जिकल रोबोटद्वारे साध्या शस्त्रक्रिया करता येतील, *मात्र गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी निष्णात डॉक्टरच लागतील.*

सातव्या प्रकरणात तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांवरील परिणामांची उदाहरणे दिली आहेत. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होते तसतसे कंपन्या कमी कामगार ठेवून जास्त नफा घेऊ शकतील. अर्थात, नवनवे प्रयोग नवीन नोकऱ्या निर्माण करतील, पण कमी. येथे फोर्ड यांनी ‘३-डी प्रिटिंग’ या तंत्रज्ञानाचे उदाहरण दिले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्लास्टिक, धातू, रब्बर किंवा अन्नद्रव्ये यांचे एकावर एक थर देऊन एखादी वस्तू निर्माण करता येते. यामुळे अधिक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे घाटदार भाग असलेल्या वस्तू तयार करता येऊ शकतील. यामुळे उत्पादन करताना प्रत्येक वस्तू त्या त्या ग्राहकाच्या सूचनेप्रमाणे वेगळी निर्माण करता येईल. मात्र यासाठी वेगळा कच्चा माल लागेल, वेगळी रचना लागेल; यासाठी नोकऱ्याही निर्माण होतील, पण कमी आणि विशिष्ट कौशल्याची आवश्यकता असणाऱ्याच.
आठव्या प्रकरणात बाजारातील मागणीचा नोकऱ्या आणि पगारांवर होणारा परिणाम याचे विवेचन आले आहे. कामगार एक उपभोक्तासुद्धा आहे. त्यांच्याकडे खर्च करायला पैसा असेल तरच ते उपभोक्त म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मोटरींच्या उद्योगामुळे एक मध्यमवर्ग निर्माण झाला, मिळकत वाढली, परिणामी उपभोक्ते वाढले, मागणी वाढली आणि त्यामुळे अधिक आणि अन्य उद्योग निर्माण झाले. श्रीमंत आणि गरीब वर्गाच्या मिळकत आणि खर्चाच्या प्रमाणाची तुलना करताना फोर्ड ध्यानात आणून देतात, की मुख्यत: मध्यमवर्गाने केलेल्या खर्चामुळेच उद्योगांची भरभराट होते. केवळ उत्पादन करून उद्योग वाढत नाही; शेवटी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा कोणी तरी घेतल्या तरच प्रगती होते.
फोर्ड यांच्या मते, एका नवीन सरंजामशाहीची निर्मिती होते आहे, ज्यात पाच टक्के व्यावसायिक नोकरदारवर्ग आहे आणि उर्वरित ९५ टक्के लोक अकुशल आहेत. जसजसे यांत्रिकीकरण वाढत जाईल तसतसे अधिक लोक अकुशल ठरत जातील. साधारणपणे कुठल्याही देशात आधी उत्पादन क्षेत्र प्रगत होते व त्यानंतर सेवा क्षेत्र. पण यांत्रिकीकरणामुळे अविकसित राष्ट्रांमध्ये उत्पादन क्षेत्र प्रगत व्हायला संधीच मिळणार नाही. त्यामुळे ती राष्ट्रे कशी प्रगती करतील हा प्रश्नच आहे.

नवव्या प्रकरणात  ‘सिंग्युलॅरिटी’ हा आणखी एक शब्द आला आहे. यंत्रांमधील अत्युच्च प्रगतीची अवस्था सांगण्यासाठी हा शब्द वापरला जातो. त्याचेही विवेचन या प्रकरणात आले आहे.
दहाव्या प्रकरणांत देशाच्या पातळीवर काय परिणाम होतील आणि राज्यकर्त्यांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल, कशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील याची चर्चा आली आहे. बाजाराकडे निर्मितीचा स्रोत या दृष्टीने पाहणेच योग्य होईल, असे फोर्ड सांगतात. एका उद्योगात काही वस्तू निर्माण होतात. त्यांची विक्री होऊन कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. या मिळकतीतून कर्मचारी स्वत:साठी काही वस्तू खरेदी करतात, असे चक्र आहे. मात्र उद्योगांत येत्या काळात यांत्रिकीकरण मोठय़ा प्रमाणात झाले तर वस्तू – उत्पादन मोठय़ा प्रमाणात निर्माण होईल, मात्र यांत्रिकीकरणामुळे फारच कमी कर्मचाऱ्यांना रोजगार मिळेल. परिणामी तेवढय़ाच कामगारांना  वेतन मिळेल व तेवढेच कामगार स्वत:साठी आणखी वस्तूंची खरेदी करू शकतील. त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादननिर्मिती होऊनही उपयोग होणार नाही. याचे कारण खरेदी करायला नोकऱ्यांअभावी लोकांकडे पुरेशी मिळकत नसणार. त्यामुळे राज्यकर्त्यांना नजीकच्या काळात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. करप्रणालीमध्येही बदल करून करांचा रोख श्रमिकांकडून भांडवलदारांकडे/उद्योगांकडे वळवावा लागेल, असे विवेचन फोर्ड यांनी केले आहे.
एकूणच भविष्यात येऊ घातलेले तंत्रज्ञान, त्यातील बदल समजून घेण्यासाठी, त्याचे विविध क्षेत्रांवर होणारे परिणाम, तसेच येत्या काळात कोणत्या तंत्रज्ञानाची / कौशल्याची भविष्यात मागणी राहील, हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानबदलाचा भविष्यवेध घेणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.
‘द राइज ऑफ द रोबोट्स’
लेखक : मार्टिन फोर्ड
प्रकाशक : बेसिक बुक्स
पृष्ठे : ३६८, किंमत : ३५४ रुपये
paragmjoshi@gmail.com
@@@@
[7/17, 7:42 PM] Vivek Save McvGrp AtoM: कृपया लहान मुलाच्या हृदयाला होल असल्यास त्वरित कळवा.
 विना ऑपरेशन (डिवाइस द्वारे) मोफत इलाज  *"सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन पुणे*
१ ते १८ डिसेंबर तारखे दरम्यान अधिक माहिती साठी कृपया संपर्क करा.  

*प्रदीप निकम -* *8888814218*

तुमच्या एका शेअर मुळे कोणा  लहान बाळाचा जीव वाचेल.. Plz share करा

           *अगदी   न   विसरता,*
[7/19, 8:40 PM] Vivek Save McvGrp AtoM: *जिवंत आईचे श्राध्द*
*मित्रांनो वाचुन धक्का बसला असेल.. व्हाॅटस अप ला एक छान पोस्ट आली, ती शेर करत आहे,नक्की वाचा.*
-------------------------------------------
 *जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द !!*
               *मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हणाला आज आईच श्राध्द आहे,आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.*
    *मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो. मी काही बोलणार तेवढ्यात,मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत येवून पोहचली.*
     *मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं,"भल्या माणसा, हि कसली चेष्टा करतोयस वेड्या, आई तर आहे तुझ्या बाजूला.."*
*मित्र आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ,आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्या एवजी मी आईला जिवंतपणी च तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, "जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द".*
    *तो पुढे म्हणाला,"आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून जातो, जे जे तिला आवडत ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात , अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’,आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला.*
*सकाळी आई "दासबोध" वाचायला बसते नियमित,मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे कि देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा,आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल" आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला,*
     *मी घरी येवून सुन्न मनानी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो. मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटल. रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, एवढे निश्चित.*
*अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल , पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात.*
*आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरे पूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाही त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतर वृद्धः माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेश ची ओळ आहे...*
*''आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम ...मला नकोय दुसरे तीर्थ् धाम''!!*

*संत कबीर असे म्हणतात,*
*जीते बाप को रोटी नां दे*
*मरे बाद क्यो पछतांये ||*
*मुठभर चावल धाबेपर झोककर*
*कव्वे को बाप बनाये||*

*संत तुकोबाराय असे म्हणतात...*
*भुके नाही अन्न |*
*मेल्यावरी पिंडदान ||*
*हे तो चाळवा चाळवि |*
*केले आपणची ठेवी ||*
         *प्रिय मित्र-मैत्रिणीनो मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका... जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा- अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा ??*🙏🏻🙏🏻

plz share
[7/20, 8:25 AM] Vivek Save McvGrp AtoM: कालच्या म्हैसकर यांच्या  घटनेवर एका महिला अधिका-याची बोलकी प्रतिक्रिया ,,,,,,,,,,,,,


कालच्या घटनेने मुलांच्या संगोपनाविषयी पुन्हा एकवार विचार करायला लावले. विषेशत: अधिका-यांची मुले आणि जबाबदार पालकत्व हा कळीचा मुद्दा आहे म्हणून आज खास आपल्या या ग्रुपवर लिहीत आहे. आज मुलांचे एकाकीपण ही एक खूप मोठी समस्या बनली आहे, त्यातही एकुलती एक मुलं ही येत्या काही काळात खूप मोठी सामाजिक समस्या असणार आहे आणि त्याला जबाबदार त्यांचे पालकच आहेत हे नाकारता येणार नाही त्यामुळे केवळ कुटुंब नव्हे तर आपली मुलं ही आपली priority असली पाहीजेत. पण ही गोष्ट समजून घेण्यात आपली फार मोठी गल्लत होते आहे. मुलं priority असणं म्हणजे मुलांना भरमसाठ चैनीच्या वस्तू, गॅझेटस , महागडी खेळणी, फाइव्ह स्टार ट्रिटस हे सगळं उपलब्ध करून देणं . त्यांनी न मागताही त्यांना सर्व सुखसोयी त्याही तुमच्याच दृष्टीकोनातून उपलब्ध करून देणं . त्यांना भरपूर पैसे खर्च करून देशविदेशी फिरायला नेणं अशा गोष्टी करता आल्या की आपण खूप चांगले पालक झालो असा एक गोड गैरसमज आहे.
    आजकालची मुलं आपल्या व्यस्त जीवनशैलीचा आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रचंड मानसिक ताण सहन करत आहेत , हे किती लोकांना माहीत आहे? हा ताण व्यक्त करण्यासाठी त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांना ख-याखु-या जीवंत सोबतीची गरज असताना तुम्ही त्यांना निर्जीव जगात ढकलून रिकामे होता. अधिका-यांची मुलं म्हणून असणा-या त्यांच्या वेगळ्या ओळखीमुळे दुर्दैवाने हा स्पेस त्यांना बाहेरच्या समाजातही सहजासहजी मिळत नाही जो इतर मुलांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्यातून , वागण्यातून सहज उपलब्ध असतो. आपल्याला कल्पनाच नसते पण मुलांचंही विश्व प्रचंड ताणतणावांचं असतं . आपल्या दृष्टीने त्या गोष्टी क्षुल्लक असतात त्यामुळे आपण त्याचं ऐकून घ्यायला वेळच देत नाही. तर काही बाबतीत आपला अतिरेकी हस्तक्षेपही चालू असतो. जसे त्यांच्या शालेय गोष्टीत उगीच नाक खुपसणे , त्यांचे होमवर्क पूर्ण करून देणे, त्यांच्या वस्तू सांभाळायला माणसं सोबत देणे ........ही यादी बरीच मोठी आहे. त्यांना जे हवं असतं ते सोडून आपण सगळं देत असतो आणि वर स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार 'मी माझ्या मुलाला काही कमी पडून दिले नाही' !
   कधी कधी असं होतं की मुलं तुम्हाला सहज म्हणतात , 'पप्पा तुम्ही लवकर या नाही आला तर मग मी तुमच्याकडून कॅडबरी/ खेळणं / आणखी काही वस्तू घेईन. ' त्यावेळी आपण काय करतो? माझं एक उदाहरण सांगते मी आत्ता मुलांपासून लांब राहते तेव्हा कधी कधी माझा मुलगा मला असंच काहीतरी अटी घालतो. ब-याच वेळा अवघडच असतं जाणं पण तशा वेळी आवर्जून मी कुठलीही 'वस्तू' त्याला 'देत नाही ' कारण आपल्या आईला / वडीलांना वस्तू हा पर्याय नाही हे त्याला जाणवलं पाहीजे. जास्तीत जास्त वेळा मी जाण्याचाच प्रयत्न करते कारण तशा वेळी मुलांना फक्त आपणच हवे असतो पण त्याऐवजी वस्तू मागणं हा त्यांच्या बालबुद्धीचा पर्याय असतो.
    खरं तर सुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं ही उत्कृष्ट अधिकारी होण्यापेक्षा अवघड बाब आहे. पण होता होईल तेवढी ही जबाबदारी समजपूर्वक आपणच सांभाळली पाहीजे कारण our child is not our asset it is a liability. आपल्याला सव्याज हे देणं समाजाला द्यायचं आहे. आज नुसतं सुरक्षित ( अनावश्यक) कवच देत राहण्यापेक्षा उद्या व्यवहारी जगात वावरण्यासाठी आवश्यक ते सगळे गुणअवगुण त्याच्यात येतील यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. उद्या स्वत: कमावायला लागल्यावर सगळ्या वस्तू सहज , न मागता मिळत नाहीत हे वास्तव कळाल्यावर हेलपटून जावू नयेत ती. कुठेही नकार किंवा अपयश आले तर आयुष्याकडून निराश होवून जावू नयेत ती. नाहीतर भविष्यात अशा अनेक घटनांना तोंड द्यायची वेळ येवू शकते !!!
[7/20, 9:33 AM] MCVC Balkrusna Molde: *पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏🙏*

   औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
  केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
   *गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇*
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
  पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
  गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात  व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
   असे हे आगळेवेगळे आदर्श गाव





🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
मीञांनो आपल्या गावात आशी वेवस्था व्हावी वाटेत आसेल तर गावातील सर्व नागरिकांना हा मेसेज पाठवा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केले तर आपलेही गाव आदर्श गाव बनेल
धन्यवाद


ही बातमी आपल्या सरपंच / ग्रामपंचायत सदस्य यांच्यापर्यंत जाऊ द्या........मित्रांनो.                 आपला :- गणेश एकनाथ केकाणे
[7/21, 6:18 AM] Vivek Save McvGrp AtoM: 💐* सुप्रभात*💐
➡गरम पाणी आणि थंड पाणी⬅
कृपया तुमच्या फॅमिली आणि मित्रांमध्ये share करा....
त्यामुलर कोणाचंतरी आयुष्य वाढू शकतं....
डॉ.D. Mensah- Asare
गरम पाण्याचे फायदे....👉
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 💯% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...
ते खालील प्रमाणे...
डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.
👉 गरम पाणी कसं घ्यावं.... 👉 सकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका.सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.
👉गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....
👉मधुमेह 30 दिवसात
👉रक्त दाब 30 दिवसात
👉पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात
👉सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने
👉Veins चे blockage तर 6 महिने
👉 भुकेसंदर्भातील 10 दिवसात
👉लघवी संदर्भातील 10 दिवसात
👉कान ,नाक,घसा 10 दिवसात
👉स्त्रियांचे Problems 15 दिवसात
ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात
👉डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात
👉कमी रक्त दाब 30 दिवसात
👉अतिरिक्त चरबी 4 महिने
👉लकवा संदर्भात सातत्याने 9 महिने
👉दमा 4 महिने
➡ थंड पाण्याचे दुष्परिणाम ⬅
👉पूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....👇
👉थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.
👉थंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.
👉थंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.
👉थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.
👉थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.

🙏कृपया हा संदेश स्वतःकडे न ठेवता इतरांना पाठवा आणि त्यांना इतरांना पाठवण्यास सांगा... धन्यवाद🙏
[7/21, 9:33 AM] MCVC Balkrusna Molde: Jafar:
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे.....
******************************
१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.

५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व
CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७.घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला
-- "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.

* अपार कष्ट करा : मेहनत कधीच वाया जात नाही, पण काम न करता केलेली वायफळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

* ऊत्पन्न(मिळकत) : कधीही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकण्याची वेळ येईल.

* बचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा छिद्रामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.
👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

One of the best messages I've ever read..
[7/24, 7:06 PM] MCVC Vijay Tuscano: *डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.*
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्‍याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
👍 नियम १० – सतत अभ्यास करणा-या आणि अपार मेहनत करणा-या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.!!"
🎵👌🏻🎼✍🏻🎙✍🏻
[7/26, 6:18 PM] MCVC Balkrusna Molde: सचिन जोशी यांचे
happy parenting
" आनंदी पालकत्व सेमिनार " .....
त्यांनी मांडलेले मुद्दे थोडक्यात


1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी
२. घरात आदळआपट मुलांसमोर  करू नका
3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला
4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला avoide करेल
5. मुलांनी केलेली चूक असेल तर
त्याला लगेच माफ करा आणि चांगल काम केलेलं असेल तर लप
6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा
7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे
 8. मूल हि investors नाहीत
माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका
9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका
10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा
11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा
12. आपल्या मुलांची need समजून घ्या
13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या
 14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका , गधडा वगैर सारखे शब्द वापरून
15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई ..... मुलांना काहि calculated risk घेऊ द्यावी
16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत ... मूल खोट बोलायला शिकतात ... प्रेमापोटी देखील मारू नये
17. तू जर अस केलस तर मी सोडून जाईन , तुला एकट सोडून देईल अस मुलांशी कधीही बोलू नये
18.मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल appriciation असावं
19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असत
          - हिपोक्रेटस
20. मुलांच्या progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा
23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर बव्हंशी अवलंबून असतात.... यासाठी घरातील 'बाबां'नी ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान , लॉस घरी कुटुंबाशी share करा , मूल कितीही वयाचं असेल तरीही ...!
 24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता .... वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा
             *
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
[7/29, 4:17 PM] MCVC Balkrusna Molde: #गरूडभरारी_म्हणजे_काय...?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायल...!!!
[7/30, 9:38 AM] MCVC Vijay Tuscano: कर्करोग .......(कॅन्सर)

_*प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.
फोन:
080-41218877
080-26601127
8884588835
_*Cancerherbalist@gmail.com‘*

विनंती: किमान जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा

रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......

प्रिय मित्रानो
_*हा
भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा
आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.


'कर्क्यूमिनॉइड्स' एक औषध आहे
जे कर्करोग बरा करते.
"बेंगळुरूमधील कॅन्सर गांर्इडायझिस्ट"
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्याला गरजुस मदत होईल
आपण सर्व  शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

_*कर्क रोगशास्त्रीय बंगलुरु (बंगलोर)
पत्ता: 6, डीव्हीजी रोड,
गांधी बाजार , बसानगुडी,
बेंगलोर - 560004 भूप्रदेशः विद्यालय
भवन हॉटेल जवळ

फोन:
080-41218877
080-26601127
8884588835
_*Cancerherbalist@gmail.com‘*

विनंती: किमान जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा
[8/3, 4:29 AM] ‪+91 96199 35910‬: डेंगू को 48 घंटे मे समाप्त
करने की क्षमता रखने वाली
दवा ।   कृपया इस संदेश को
अधिक से अधिक लोगो तक भेजे महत्वपूर्ण सूचना :-
यदि किसी को डेगूँ या साधारण बुखार के कारण प्लेटलेट्स कम हो गयी है तो एक होमोपेथिक दवा है।
EUPATORIUM PERFOIAM 200
liquid dilution homeopathic medicine.
इसकी 3 या 4 बूँदें प्रत्येक 2-2 घँटें में साधारण पानी में ड़ाल कर मात्र 2 दिन पिलायें ।
यदि आप पुण्यं कमाना चाहते हैं तो यह संदेश धर्म-प्रसाद मान कर सभी को प्रेषित करे
🙏🌹
[8/3, 8:24 AM] MCVC Balkrusna Molde: भावांमधील नाते

आईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.
         भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.

माणुसकी हा एकच धर्म,,,,,,,,, मेल्यावर खांदा देऊन काय उपयोग,,,,,,जिवंत असताना हात द्या एकमेकांना,,,,

कुणी लिहले माहित नाही पण मला आवडले म्हणून शेअर केले..

*लिहिणाऱ्याला नमस्कार*
[8/4, 8:59 AM] MCVC Balkrusna Molde: 👇🏽👇🏽Nakki wacha👇🏽👇🏽

📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति
स्वराज निर्माण करतात
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
🍒
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
🍒
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
🌅✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
🌄✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
🌇✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
🏕✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.
🍀🍀🍀
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.🌿
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत..💐

🎄थोडस महत्वाचं____🌿

1)🌅 अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.💮

2)🌅 दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.💮

3)🌄 उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.💮

4) 💐राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) 💪आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.💮

6)👬 मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.💮

7) 🙏चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल.💮

8) 👆इंग्लिश बोलायला शिका.
     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮

9) 💪व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

🌅🌳🎄"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.💐🌻🌺
[8/4, 8:17 PM] MCVC Vijay Tuscano: *आपल्या सगळ्यांना  आवडणारी मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!*

*केवळ एका क्लिकवर, तेही युनिकोड मध्ये.*

__________________________________

▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/

▪ मराठी पुस्तके - www.esahity.com

▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/

▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/

▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi

▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in

▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/

▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - wikisource - https://goo.gl/jzKkFw

▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.maayboli.com/

▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://aisiakshare.com/

▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.manogat.com/

▪ वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathimati.com/

▪ नाटक-चित्रपट परीक्षण, परिचय - http://www.pahawemanache.com

▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती - http://mr.vikaspedia.in/InDG

▪ मराठी परिभाषा कोश - http://marathibhasha.org/

▪ मराठी विश्वकोश - https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/

▪ मराठी विकिपीडिया - https://mr.wikipedia.org

▪ बुकगंगा - जवळपास जगातील प्रत्येक पुस्तकाची प्रस्तावना वाचू शकता आणि विविध पुस्तके विकतदेखील घेऊ शकता
- http://www.bookganga.com/eBooks/

▪ महाराष्ट्राला वाहिलेले संकेतस्थळ - http://www.thinkmaharashtra.com/

▪ विविध शब्द आणि जुने साहित्य - http://www.transliteral.org/

▪ मराठी सामान्यज्ञान - http://mympsc.com/Marathi

▪ मनसे ब्ल्यू प्रिंट - महाराष्ट्राचा विकास आराखडा - http://mnsblueprint.org

▪ केतकर ज्ञानकोश - http://ketkardnyankosh.com/

▪ बालभारती पुस्तके - http://ebalbharati.in/

▪ शेतीविषयक - http://www.agrowon.com/

▪ बालसंस्कार.कॉम - www.balsanskar.com/marathi

▪ अवकाशवेध - http://www.avakashvedh.com/

▪ संकेतस्थळ बनवण्याची माहिती - http://www.majhisite.com/

▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathiworld.com/

▪ मराठी वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathipizza.com/

▪ आठवणीतील गाणी - http://www.aathavanitli-gani.com/

▪ गदिमा - http://www.gadima.com/

▪ माहितीपूर्ण ब्लॉग - https://amrutmanthan.wordpress.com/

▪ अवांतर - http://www.aksharnama.com/

मासिके - युनिकोड

▪ साप्ताहिक सकाळ - मासिक - http://saptahiksakal.com/SaptahikSakal/index.htm

▪ लोकप्रभा - http://epaper.lokprabha.com/t/293

▪ पालकनीती - http://www.palakneeti.org/

वर्तमानपत्रे - युनिकोड

▪ दै. लोकमत - http://www.lokmat.com/

▪ दै. लोकसत्ता - http://www.loksatta.com/

▪ दै. म. टा. - http://maharashtratimes.indiatimes.com/

▪ दै. सकाळ - www.esakal.com

मराठी युनिकोड Font

http://aksharyogini.sudhanwa.com/
*हा मेसेज जर आपल्याला आवडला तर नक्कीच Save करून ठेवा.*
[8/5, 2:04 PM] ‪+91 96199 35910‬: Hi...I am Viren.I would like to share this pleasant experience with our readers.

Atrial Fibrillation is a very common cardiac problem all over the world. It is not a serious disease but scares when you get it due to the high and erratic heart beats.

I am having Atrial Fibrillation since 2005. In this case the palpitation goes high and erratic. I did RF Ablation in 2006 and again in 2012. But last year I started getting Atrial Fibrillation. Consulted my cardiologist Dr. Yash Lokhandwala who advised cardio-vision. It was in March 2017. It was done at Holy Family Hospital in Mumbai.  I was fine till April but AF started again in April.

Since I was in Dubai, got ECG done by Dr. Kishore Nimkhedkar which was abnormal. Sent to Dr. Yash for his advise. He advised one more cardio-vision or RF Ablation again. Asked me to get admitted in Holy Family Hospital in Bandra on 4th June.

During this period I saw a video clip sent by a friend on whatsapp regarding research on heart disease of pilgrims who go to Pandharpur reciting "Viththal Viththal Jay Hari Viththal." When they start their journey many of them are not fit to travel due to heart problems. They are even advised by Doctors not to travel due to their bad heart condition. But they travel to Pandharpur of foot walking over 200 km one way.  But when they come back they are very healthy and heart is normal. It was like a miracle for their Doctors.

One research institute in Pune started working on this to find the reason.  After two years of investigation they zeroed down on their reciting VITHTHAL. The word THTHA vibrates your heart. To verify this they did tests on 25 heart patients with various problems for 15 days. They were asked to recite VITHTHAL VITHTHAL words for 10 minutes in a quite place every day.  And they were shocked to find the results just after 10 days.

All 25 patients showed excellent improvement. The most improved patients were of high BP and erratic palpitation that is Atrial Fibrillation.   I started doing this from 15th May. I did not get time to take ECG before coming to Mumbai for heart treatments. I got admitted on 4th June. All arrangements were done for surgical ICU. On 5th morning when Cardiologist Doctor Yash checked me, he was surprised to see I am totally normal. He checked again to confirm.

He asked me if I took any treatment in Dubai. I said no but told him about Viththal recitation. To confirm he ordered Holter Test which is monitoring your heart 24 hours. That came absolutely clear and he discharged me from hospital immediately.

I feel everyone should know this to protect his or her heart. Now I am back in Dubai and my Doctor is very happy to see me healthy. I recite VITHTHAL every day morning for 10 minutes. If anyone wants to discuss, please contact me on 050 451 3400 or email viren289@gmail.com
---------------------------
Vithal...Vithal..Jai Hari Vithal🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
[8/8, 9:05 AM] MCVC Balkrusna Molde: प्रशासकीय अधिकारी मा. मिलिंद म्हैसकर यांनी आपल्या स्वर्गवासी पुत्राला लिहिलेले कुणाच्याही  डोळ्यात पाणी आणेल असे भावस्पर्शी पत्र

*प्रिय चि. मन्मथ,*

असा मायना सुरू करून पत्र लिहायला शाळेत आम्हाला शिकवायचे. तुला असं पत्र कधी लिहावं लागलं नाही, कारण तू सततच आमच्या सोबत होतास.. आपल्या घरी राहिलास. पत्र लिहायची वेळ आलीच नाही. तू तो टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हजारो जण भेटायला आले. तुझ्या आयुष्यात तुला भेटलेला जवळपास प्रत्येकजण भेटायला आला. हळहळला. धाय मोकलून रडला. आमचे हजारो स्नेही कुठून कुठून भेटायला आले. अनेकांनी फोन केले. मेसेजेस केले. सर्वत्र भयंकर पाऊस असताना लांब लांबहून आले. तुझ्याबद्दल, आपल्याबद्दल इतकं प्रेम आहे, इतक्या सदिच्छा आहेत, हे जर तुला आधी कळलं असतं तर थांबवला असतास का रे तुझा निर्णय? पण तू वेगळ्याच पिंडाचा होतास. या संकटात ज्या सगळ्यांनी आधार दिला, अगदी मनापासूनच्या सच्च्या भावना व्यक्त केल्या त्यांचे आभार मानायला शब्दच नाहीत. आपण किती माणसं जोडली याचा पुरावा मिळायला असा दिवस उजाडावा? लोकप्रियतेचं किती क्रूर कौतुक!

मीडिया, सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली. सगळं काही- यश, सुबत्ता हाती असणाऱ्या जोडप्याच्या बुद्धिमान, सुसंस्कृत मुलाने हे का करावं? काहीजण म्हणाले, तुम्ही त्याला खूप शिस्त लावली. तितकेच इतर काहीजण म्हणाले, तुम्ही त्याला स्वातंत्र्य जरा जास्तच दिलं. काही म्हणाले, अपेक्षांचं ओझं त्याला पेलता नसेल आलं का? (पोराच्या पाठीवर थाप टाकून ‘‘बाळा, अभ्यास नीट कर, कष्ट कर, मोठा हो..’’ असं म्हणणं म्हणजे अपेक्षांचं ओझं टाकणं का? आणि ते ओझं असेल तर उद्यापासून आपण सगळे पालक मुलांना म्हणू या का- ‘‘बेटय़ाहो, जे बरं वाटतं ते करा. आम्ही आहोत तुमच्यासोबत. जस्ट चिल!’’) काहीजण म्हणाले, हे दोघं कायम इतके व्यग्र, की त्याला वेळ देत नसणार. कुणीतरी महाराष्ट्राला सुनावलं, ‘‘मुलांकडे नीट लक्ष द्या, नाहीतर त्यांचा ‘मन्मथ’ होईल!’’

तू किती शहाणं बाळ होतास हे कसं सांगू या सगळ्यांना? तू, मी आणि मम्मू हेच फक्त आपलं जग होतं याचा आता कसा पुरावा देऊ?

तुझं आयुष्य तू मजेत जगलास. शेवटच्या क्षणी झाली असेल ती वेदना सोडली तर उभ्या आयुष्यात कसलीही व्याधी, वेदना, आजार, अभाव यांचा स्पर्श तुला झाला नाही. खूप आनंद लुटलास. भल्यामोठय़ा बंगल्यांमध्ये राहिलास. पुरं गाव लोटावं असे तुझे वाढदिवस साजरे होत. खाणंपिणं, कपडालत्ता काही कमी पडलं नाही. उत्तमोत्तम हॉटेलांत राहिलास. चित्रपट पाहिलेस. पुस्तकं वाचलीस. तुझ्या आवडत्या क्रिकेट-फुटबॉलच्या मॅचेस शाही बॉक्सेसमध्ये बसून पाहिल्यास. मम्मी-बाबाचा तर जीव की प्राण होतासच; आजी-आजोबा, काका-मामा सगळे तुला जीव लावायचे. असंख्य जणांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, तुझं कौतुक केलं. आणि तुझ्या लाजऱ्या नम्रतेनं ते तू स्वीकारायचास. आयुष्यात मिळणारं सुख, वैभव, प्रेम भागिले दु:ख, वेदना, चणचण यांचं गुणोत्तर (तुझ्या भाषेत ‘स्ट्राइक रेट’) काढलं तर तुझा स्ट्राइक रेट तुझ्या आवडत्या विराटपेक्षाही, कोणत्याही माणसापेक्षाही जास्त येईल. ‘मातृमुखी सदा सुखी’ हे वाक्य कित्तीदा तरी म्हणाले असतील सगळे तुझ्याकडे बघून!

मम्मीला किंचितही त्रास न देता तू जन्मलास. आम्ही म्हणायचो, ‘‘देवबाप्पाने स्पीड पोस्टने पार्सल पाठवलं आमचं. बंडल ऑफ जॉय.’’ तुझ्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी आम्हा दोघांच्याही ऑफिसची मंडळी आली होती आणि त्यांच्यात वादावादी सुरू झाली. मम्मीच्या ऑफिसचे लोक म्हणाले की, हुबेहूब मॅडमसारखा दिसतोय. बाबाच्या ऑफिसचे लोक म्हणाले की, थेट आमच्या साहेबांसारखा दिसतोय! अगदी तेव्हापास्नं तू सर्वाना आनंदच वाटत गेलास.

तुला गोष्टी ऐकायला खूप म्हणजे खूप भयंकर आवडायच्या. आणि त्या खुलवून खुलवून तुला हव्या असायच्या. तुझ्या जन्मानंतर नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत ऊन दाखवायला मी तुला मांडीवर घेऊन बसायचो. आणि तू तुझ्या ‘चुळ्ळ’ शूमुळे माझी पँट ओली करायचास. नंतर अनेक वर्ष ही स्टोरी तुला खूप आवडायची. ‘बाबा, चुळ्ळ स्टोरी सांग,’ असं तू हजारदा तरी म्हणाला असशील. आणि पँट ओली झाली, गरम गरम काही तरी वाटलं- असा दचकल्याचा अभिनय मी केला की तू प्रत्येक वेळी तितकाच खदाखदा हसायचास. त्यातल्याच एके दिवशी सटवाईने तू माझ्या मांडीवर असताना तुझं प्राक्तन लिहिलं असेल का तुझ्या कपाळावर?

..पण तुला हे सटवाई, नियती, देव कधीच पटले नाहीत. तू झपाटय़ाने मोठा होत गेलास. मी तुला ओ. हेन्रीची ‘रोडस् टू डेस्टिनी’, मॉमची ‘अपॉइंटमेंट इन् समरा’ ही गोष्ट तुला आवडायचं त्या पद्धतीने सांगितली तेव्हा तू खूप विचारमग्नतेत ती ऐकलीस आणि म्हणालास, ‘‘बाबा, मला हे काही पटत नाही.’’ हॅरी पॉटरच्या जादूई विश्वानं तुला मोहून टाकलं. हॅरी पॉटरबद्दल कोणतंही क्विझ तू जिंकायचास. मम्मीला त्या क्विझमध्ये हरवायला तुला खास मजा यायची. इंग्लंडमध्ये आपण हॅरी पॉटर वर्ल्डला गेलो तेव्हा तू देहभान हरपून तिथे होतास. अनंत तास. तेव्हा आम्हाला कळायला हवं होतं कदाचित, की ते जादूचं मायावी जग हेच तुझं विश्व आहे. हॅरी पॉटरचे आई-बाबा त्याच्या लहानपणीच गेले होते, आणि आमचा हॅरी पॉटर त्याच्या लहानपणी गेला!

अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींत तुला मम्मीचा सल्ला लागायचा. एकदा तुझा दुधाचा दात पडला आणि तू बावरून गेलास. मम्मी बाहेरगावी मीटिंगमध्ये होती. तुला कोणी मित्रानं सांगितलं होतं, की तो छपरावर टाकावा लागतो किंवा कुंडीत पुरावा लागतो. मग फोनवर त्याविषयी अर्धा तास चर्चा झाली. अशा असंख्य गोष्टींवर रोज चर्चा व्हायच्या.. आणि मम्मीच्या समोर ऑफिसमध्ये बसलेल्यांची चांगलीच करमणूक व्हायची. इतकी बिझी बाई इतका वेळ तुझ्याशी सतत बोलत राहते, हे खूप जणांना आश्चर्याचं, कुतूहलाचं वाटायचं. पण आता मात्र महत्त्वाकांक्षी, कर्तृत्ववान स्त्रीच्या ‘आई’ म्हणूनच्या लायकीवरच सवाल उभा केला जातोय! तू, मम्मू आणि बाब्सीचं तिघांचं- फॅमिली ऑफ थ्री- काय विश्व होतं हे कसं कळू शकेल कोणाला? अगदी पहिल्या परीकथेपासून ते आपल्या दोघांनाही आवडणाऱ्या एनिड ब्लायटन ते हॅरी पॉटपर्यंतचा रोमांचकारी प्रवास आपण एकत्र केला. दर रात्री किमान एक-दोन तास आपले एकत्र वाचन आपल्याला आनंदून टाकायचे. मम्मीच्या दिवसातला तर तो सगळ्यात आनंदाचा वेळ असायचा.

दहावीला सगळे तुझे मित्र टय़ुशनला जात असत. पण तू मात्र, ‘अभ्यास मम्मी-बाबा तुम्हीच घ्यायचा,’ असं निक्षून सांगितलंस आणि मग आम्ही विषय वाटून घेतले. आणि खूप आनंदात आपण अभ्यास करायचो. जरा मोठा झाल्यावर मात्र तू म्हणायला लागलास, ‘‘बरं आहे रे बाबा, मम्मी हाऊसवाइफ नाही आहे ते. नाहीतर फार पीडत राहिली असती आपल्याला.’’ जंगलातलं झाड बागेतल्या झाडापेक्षा जास्त जोमाने आणि बेदरकारपणे वाढतं कदाचित.

मामाबरोबर दिवसभर मॉलमध्ये हुंदडायला तुला आवडायचं. माझ्याशी अनेक खेळ तुला खेळायचे असायचे. आपण एका टीममध्ये जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा मी तुला नॉन स्ट्राइकर एंडनी म्हणायचो, ‘‘मनु, जरा वेगात खेळ. वीसच ओव्हरची मॅच आहे.’’ तू म्हणायचास, ‘‘हो रे बाबा, डोन्ट वरी.’’ आता असं सांगून गेला आहेस का, की ‘‘डोन्ट वरी बाबा, ही खेळी अठराच वर्षांची होती. ती खेळून मी चाललो.’’ माझं आय. आय. टी.त असणं, ब्रिज खेळणं, सुडोकू, शब्दकोडी, ब्रेन-टीझर्स सोडवण्याच्या माझ्या आवडीवर तू माझी टिंगलटवाळी करायचास, ‘‘बाबा, काय ते कोडं घेऊन बसला आहेस? त्यापेक्षा माझी स्टोरी ऐक!’’ पण जाताना मात्र आयुष्यभर पुरेल असं एक कोडं घालून गेलास!

तू खूप वेगळा होतास. आणि तुझ्या डोक्यातले विचार काळ्यागर्द आकाशात अचंबित करणारी फटाक्यांची आतषबाजी व्हावी तसे होते. अफाट वाचलंस. लिहिलंस. जवळपास प्रत्येक उत्तम इंग्रजी चित्रपट तू पाहिलास. आपली मध्यमवर्गीय मुळं, तुझ्या आजूबाजूचं दक्षिण मुंबईचं भपकेबाज जीवन, त्यातला विरोधाभास, कट्टर धर्मसंस्कृती, भ्रष्टाचार, राजकारण, नोकरशाही, गुन्हेगारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सत्प्रवृत्ती, ज्यूंचा नरसंहार, इ. इ. असे अनंत विषय तुला नको तितक्या झपाटय़ाने माहीत होत गेले. त्यावर तुझी परखड, स्वतंत्र मतं बनत गेली. जेव्हा मागच्या महिन्यात आपण तुझी हस्तलिखितं घेऊन दिल्लीला प्रकाशकांकडे गेलो तेव्हा ते अवाक्  झाले. हे इतकं जगणं तू कधी, कुठे पाहिलंस हे त्यांना कळेना. सतरा वर्षांच्या या पोरात ही वयाहून कितीतरी पट अधिक जाण कुठून आली, हे त्या दीर्घ अनुभवी प्रकाशकालाही समजेना. तुझं लिखाण आपण नक्की प्रसिद्ध करू. ते वाचून कोणाला तरी कदाचित कळेल, की तुझ्या मनात नेमकं काय चालू होतं? तुझी अफाट प्रतिभा तेव्हा सर्वासमोर येईल. कांचनगंगा शिखराकडे आपण एकत्र पाहत होतो.. लॉर्डस्, चेल्सी, वानखेडेवर तुला आवडणाऱ्या मॅचेस पाहत होतो.. तसल्या रसरशीत क्षणीही तू स्वत:च्याच विचारविश्वात गुंग होतास का रे?

तुला अपयश कधी पाहावं लागलं नाही. व्हायचं तर लेखकच! पण करिअर म्हणून मम्मीप्रमाणे कायद्याचं प्रशिक्षण घ्यायचं, हे तू खूप आधी पक्कं केलंस. तू एकदा एखादी गोष्ट मनाशी पक्की केलीस की त्यात बदल होणं अशक्यप्रायच. (थोडा कमी निग्रही असतास तर किती बरं झालं असतं रे!) मग उत्तम मार्क मिळून तुला हव्या असलेल्या सिम्बॉयोसिसमध्ये तुला प्रवेश मिळाला. आपण सगळे हरखून गेलो. आदल्याच संध्याकाळी आपण तुझ्या आवडीच्या हॉटेलात जेवायला गेलो. पण तुझ्या आनंदून जाण्यातही एक दूरस्थता असायची. जणू काही तुझ्या आजूबाजूचं प्रत्यक्ष जग आणि तुझ्या भावविश्वातलं तुझं स्वत:चं जग हे एकमेकांपासून हजारो योजनं दूर असलेले स्वतंत्र ग्रह असावेत.

मम्मी आणि मला समुद्र, जंगलं, पर्वत असा निसर्ग फार आवडतो. आपली अशी प्रत्येक सुट्टी तुला हट्टाने हवी असायची. पण तुझा पिंड खरंच खूप वेगळा होता. स्टीफन किंग, फाईट क्लब, जिलियन फ्लिनचं ‘गॉन गर्ल’ असं आभासी, काळं-करडं प्रतिमाविश्व तुला भावायचं. त्यांच्या धर्तीवरचा एक मोठा लेखक होणं हे तुझं स्वप्न होतं. तुझ्या ‘हेवन स्टोरी’मध्ये तू स्वर्गाचं खूप बारकाईनं वर्णन केलं होतंस. त्यात कोण कोण लोक जातील, तिथले नियम काय काय असतील, यावर तुझा सतत विचार चालायचा. आपल्या आजूबाजूच्या, इतिहासातल्या प्रसिद्ध व्यक्तींविषयी तू आमच्याशी तासन् तास बोलायचास.. त्यांनी किती चांगलं केलं, किती वाईट केलं.. आणि मग विचारपूर्वक सांगायचास, की याला स्वर्गात पाठवलं पाहिजे, त्याला नरकात पाठवलं पाहिजे. मग त्या कारणमीमांसेवर आपली चर्चा व्हायची. प्रसंगी खडाजंगी व्हायची. मग त्यात पुन्हा श्रेणी विभाजन. कुणाला कडक, कायम नरक, कुणाला हलकासा नरक. कुणाला जेमतेम स्वर्ग. आणि कुणाला बावनकशी स्वर्ग! तू ज्या कोणत्या स्वर्गात गेला आहेस त्या स्वर्गात तू खूप सुखी राहा बाळा!

आम्हा दोघांबद्दलही तुझी खूप स्वप्नं होती. आमचा तुला खूप अभिमान होता. मम्मी-बाबा काहीही करू शकतात, हा लहान मुलाचा आत्मविश्वास तुला होता. तुला आवडणारी अशी एखादी वस्तू अचानक आणून देऊन तुला सरप्राइज द्यायला आम्हाला खूप आवडायचं. ते पाहून तुझे डोळे चमकायचे आणि उत्स्फूर्तपणे तू म्हणायचास, ‘‘थँक्यू, मम्मी-बाबा.’’ मग मी खोटं खोटं रागावून डोळे वटारून तुला म्हणायचो, ‘‘मनु, मम्मी-बाबाला थँक्यू, सॉरी म्हणतात का?’’ मग जाताना का इतकं मोठ्ठं सॉरी म्हणून गेलास रे? मम्मी-बाबाच्या प्रॉमिसवर तुझा फार भरवसा असायचा. आम्ही ठामपणे काही प्रॉमिस दिलं की तू लगेच निश्चिंत व्हायचास. आमच्या चेहऱ्यावर जराही चिंता, विवंचना दिसली की तू कावराबावरा व्हायचास. पण आता आम्ही तुला प्रॉमिस देतो, की या मोठय़ा धक्क्यातून आम्ही पुन्हा उभे राहू आणि तुला जसे नेहमी हवे असायचे तसे शांत, निश्चिंत मम्मी-बाबा दिसू.

हे असं का झालं? या प्रश्नाला काहीच उत्तर नाही. देव अपार दु:ख देतो, तसं ते सहन करण्याची ताकदही देतो. जितकं ओरबाडून नेतो, तितकंच भरूनही देतो.

‘क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा।

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।।’

हेच शेवटी खरं!

कायम तुझेच..

मम्मी, बाबा
[8/9, 10:39 AM] MCVC Vijay Tuscano: *Pass on to the teachers you know.*👌

Dedicated to all the teachers

From A School Principal's speech at a graduation......

He said "The Doctor wants his child to become a doctor...
the Engineer wants his child to become an engineer...
The Businessman wants his ward to become CEO...
BUT a teacher also wants his child to become one of them, as well..!!
Nobody wants to become a teacher BY CHOICE"...
Very sad but that's the truth..!!

The dinner guests were sitting around the table discussing life.

One man, a CEO, decided to explain the problem with education. He
argued, "What's a kid going to learn from someone who decided his best
option in life was to become only a teacher?"

To stress his point he said to another guest;
"You're a teacher, Mrs Sharma. Be honest. What do you make?"

Teacher Mrs Sharma, who had a reputation for honesty and frankness
replied, "You want to know what I make?
(She paused for a second, then began...)

"Well, I make kids work harder than they ever thought they could.

I make a C+ feel like the Congressional Medal of Honor winner.

I make kids sit through 40 minutes of class time when their parents
can't make them sit for 5 min. without an I- Pod, Game Cube or movie
rental.

You want to know what I make?

(She paused again and looked at each and every person at the table)

I make kids wonder.

I make them question.

I make them apologize and mean it.

I make them have respect and take responsibility for their actions.

I teach them how to write and then I make them write.
Keyboarding isn't everything.

I make them read, read, read.

I make them show all their work in math.

They use their God given brain, not the man-made calculator.

I make my students from other countries learn everything they need to
know about India while preserving their unique cultural identity.

I make my classroom a place where all my students feel safe.

Finally, I make them understand that if they use the gifts they were
given, work hard, and follow their hearts, they can succeed in life.

(Mrs Sharma paused one last time and then continued.)

Then, when people try to judge me by what I make, with me knowing
money isn't everything, I can hold my head up high and pay no
attention because they are ignorant. You want to know what I make?

I MAKE A DIFFERENCE IN ALL YOUR LIVES, EDUCATING KIDS AND PREPARING
THEM TO BECOME CEO's, AND DOCTORS AND ENGINEERS...

What do you make Mr. CEO? Only money?

His jaw dropped; he went silent.

THIS IS WORTH SENDING TO EVERY  teacher you know .

Actually very worth sending again & again - especially to those from
other professions who think they are above teachers


 BE A TEACHER
[8/9, 10:44 AM] Vivek Save McvGrp AtoM: _*"९०/१० तत्व "*_

फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे.
जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे  संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

*का ?*

कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
• त्याला कारण कॉफी होती?
• त्याला कारण मुलगी होती?
• त्याला कारण पोलीस होते?
• त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

*उत्तर*

_तुम्ही स्वतः_

कॉफीचं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं.
त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

*काय करायला हवे होते ?*

कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

*फरक पहा....*

दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

*९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?*

• जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका,
पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा.
त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या.
चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे  मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

• रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता?*
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?

*तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?*

९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

*तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?*

• मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
• तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

*बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?*

• संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
•  पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
• वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
• आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा

_*मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुयात*_

29.6 to 9.8

No comments:

Post a Comment